इंंफाळची लढाई
इंफाळची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
इंफाळ-कोहिमा रस्त्यावरून चाल करीत जाणारे गुरखा सैनिक.
| दिनांक | ८ मार्च-३ जुलै, इ.स. १९४४ |
|---|---|
| स्थान | इंफाळ, मणिपूर, भारत |
| परिणती | दोस्तांचा निर्णायक विजय |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
| सेनापती | |
| सैन्यबळ | |
| ४ इन्फंट्री डिव्हिजन १ चिलखती ब्रिगेड १ पॅराशूट ब्रिगेड | ३ इन्फंट्री डिव्हिजन १ रणगाड्यांची रेजिमेंट |
| बळी आणि नुकसान | |
| १२,६०३ हताहत | ५४,८७९ हताहत |
इंफाळची लढाई ही मार्च १९४१ ते जुलै १९४१ दरम्यान भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ शहराच्या आसपास लढली गेलेली लढाई होती. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन मध्यात घडलेल्या या लढाईत ब्रिटिश व भारतीय सेनेने जपान व जपानकडून लढणाऱ्या आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला. कोहिमाची लढाई व या लढाईनंतर जपान्यांनी भारतावर चाल करून येण्याची योजना आखडती घेतली व परत ब्रम्हदेश व सिंगापूरकडे माघार घेतली.