बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
| दिनांक | २६ मार्च ते १६ डिसेंबर इ.स. १९७१ |
|---|---|
| स्थान | पूर्व पाकिस्तान |
| परिणती | |
| प्रादेशिक बदल | बांग्लादेश ची निर्मिती. |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
| |
| सेनापती | |
| सैन्यबळ | |
| बांग्लादेशी दले: १,७५,००० भारत: २,५०,००० | पाकिस्तानी लष्कर: ~३,६५,००० (पूर्व पाकिस्तानात ९०,०००+) पाकिस्तानी नीमलष्करी दले: ~२५,००० |
| बळी आणि नुकसान | |
| बांग्लादेशी दले: ३०,००० भारत: १,५२५(मृत्यूमुखी) ४,०६१(जखमी) | पाकिस्तानी लष्कर: ~८,००० ठार ~१०,००० जखमी ९३,०००(युद्धबंदी) |
सामान्यांचे मृत्यू: ३,००,००० ते ३०,००,०००
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाचे पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध इ.स. १९७१ साली झाले होते.
खरेतर युद्ध पाकिस्तानी लष्कर व मुक्ती वाहिनी या संघटनेत झाले होते. पण ३ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. यामुळे हे युद्ध भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.